tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post330644532805229984..comments2023-07-04T06:41:52.984+05:30Comments on पूर्वतरंग ....: राउळी... मंदिरी...इंद्रधनुhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-21272678033734947252011-05-29T21:30:54.331+05:302011-05-29T21:30:54.331+05:30>>पूर्वतरंग म्हणजे काय?
> हा प्रश्न विचार...>>पूर्वतरंग म्हणजे काय?<br />> हा प्रश्न विचारण्यामागचे कारण समजले तर बरे होईल. उत्तर द्यायला सोपे पडेल.<br />>---<br /><br />काहीही कारण नाही. कारण काय असणार? 'व्यंकटी' म्हणजे काय, propinquity म्हणजे काय, 'हिंपुटी' म्हणजे काय, 'स्वतोक' म्हणजे काय हे प्रश्न ज़से पडतात तसाच एक प्रश्न. (झालो वियोगे हिंपुटी - तुकाराम.) इथे तर 'तरंग' वगैरे शब्दाचे उपभाग Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-88861841306352982982011-05-29T17:59:25.366+05:302011-05-29T17:59:25.366+05:30Naniwadekar ji,
>>पूर्वतरंग म्हणजे काय?
हा ...Naniwadekar ji, <br />>>पूर्वतरंग म्हणजे काय?<br />हा प्रश्न विचारण्यामागचे कारण समजले तर बरे होईल. उत्तर द्यायला सोपे पडेल <br /><br />>>आणि 'धन्यवाद निवी' + 'निविकडून धन्यवाद' म्हणजे इथे दोन nivi आहेत की काय, एक दीर्घ आणि एक र्हस्व<br />हे दोन्ही ज्यांना आणि ज्यांच्या संदर्भात आले आहे, त्यांना ते समजले आहे.<br /><br />>>शान्तता वि भपका <br />हो असाच काहीसं इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-57464102902603926612011-05-28T23:45:39.194+05:302011-05-28T23:45:39.194+05:30इन्द्रधनूबाई : पूर्वतरंग म्हणजे काय?
आणि 'धन्...इन्द्रधनूबाई : पूर्वतरंग म्हणजे काय?<br /><br />आणि 'धन्यवाद निवी' + 'निविकडून धन्यवाद' म्हणजे इथे दोन nivi आहेत की काय, एक दीर्घ आणि एक र्हस्व. <br /><br />> काहीतरी हवंय म्हणून देवाकडे जायचं असंच दिसतं हल्ली सगळीकडे<br />>---<br /><br />आधीही असाच प्रकार होता. देव भीतीपोटी की भावापोटी, असा एक लेख कोणीतरी लिहिला होता. तुमचा-आमचा देव बहुतांश भीतीपोटी असतो, तेव्हा लाच देणं Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-14623632140530301772011-05-28T20:06:35.258+05:302011-05-28T20:06:35.258+05:30धन्यवाद अर्जुन...
>>व्यावसायिकांच्या मंदिरात...धन्यवाद अर्जुन...<br />>>व्यावसायिकांच्या मंदिरात मनुष्य देव हरवून बसला आहे हे नक्की..<br />:((इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-43777071616959214122011-05-28T20:05:42.902+05:302011-05-28T20:05:42.902+05:30Naniwadekar ji, आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार, ...Naniwadekar ji, आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार, ब्लोगवर स्वागत :)<br />>>लोक त्या ठिकाणाच्या शान्ततेचा आनन्द घ्यायला ज़ात नाहीत, तर भेटीची लाच द्यायला ज़ातात<br />तुमचा सर्वच म्हणणं अगदी पटतंय.. आणि हा प्रकार आता थांबण्यापलीकडे गेलाय असं वाटतंय..इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-45502318384550819192011-05-28T20:05:32.352+05:302011-05-28T20:05:32.352+05:30धन्यवाद श्रिया :)
पण बदलत जाणाऱ्या समाजाला कोण थोप...धन्यवाद श्रिया :)<br />पण बदलत जाणाऱ्या समाजाला कोण थोपवणार?<br />अगदी खरं, काहीतरी हवंय म्हणून देवाकडे जायचं असंच दिसतं हल्ली सगळीकडेइंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-66299686508370364742011-05-28T19:57:47.834+05:302011-05-28T19:57:47.834+05:30@अभिषेक, निविकडून धन्यवाद... :)@अभिषेक, निविकडून धन्यवाद... :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-11524268960207025582011-05-28T10:44:06.990+05:302011-05-28T10:44:06.990+05:30ज्या मन्दिरात जाताच क्षणी एक गारगार वातावरण जाणवतं...ज्या मन्दिरात जाताच क्षणी एक गारगार वातावरण जाणवतं ना, ती मंदिरे माझी मन:शांती करायला संप्रेरक म्हणून काम करतात असं माझ्या लक्षात आलंय. पुण्यात खुन्या मुरलीधराचे किंवा पु.वि.ग्रुहाजवळ असलेले मंदीर, किंवा मंगळवारात एका वडाच्या बुंध्याशी एक छोटेखानी गणेश मंदीर आहे तिथे गेले की मन आपोआप एकवटते. अश्या काही जागा असतात ना की तिथे गेल्यावर शुन्याची अनुभुती मिळते. अशी मंदिरे सोडून माणूस दुसरीकडे पळतोय. <Anonymoushttps://www.blogger.com/profile/16640267771051537249noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-47332741994813847522011-05-28T04:28:05.498+05:302011-05-28T04:28:05.498+05:30तुमचा लेख आवडला.
अनेक ठिकाणीं 'देव पावतो'...तुमचा लेख आवडला. <br /><br />अनेक ठिकाणीं 'देव पावतो' म्हणूनही गर्दी होते. अशा ठिकाणी लोक त्या ठिकाणाच्या शान्ततेचा आनन्द घ्यायला ज़ात नाहीत, तर भेटीची लाच द्यायला ज़ातात. या गोष्टींना माझा आक्षेप नाही. स्थानाचा महिमा वाढला की तिथे भ्रष्टाचार, बकालपणा वाढणारच. अगदी कन्याकुमारीला त्या ॐ वाल्या खोलीत फार गर्दी असेल तर शान्ती कमी मिळते. त्याला इलाज़ नाही. <br /><br />आणि सध्या सगळ्यांज़वळच Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-30266078955300721052011-05-27T19:10:13.803+05:302011-05-27T19:10:13.803+05:30इंद्रधनू पोस्ट छान झाली आहे.
देऊळ म्हंटले कि साधेप...इंद्रधनू पोस्ट छान झाली आहे.<br />देऊळ म्हंटले कि साधेपणा हवा.हा साधेपणा कोण ठरवणार तर आपणच सगळे,भाविक,भक्त. <br />दिखाऊपणा,श्रीमंती,देवळाच्या वर ह्याचा परिणाम दिसू लागला.देणग्या, थाटमाट ह्याने देव पावला असता तर आज सगळीकडे अंधाधुंदीच असती.<br />गरीबाचा देव,श्रीमंताचा देव अस नसते न,सर्वांना आपल्या छत्राखाली घेणारा बाप्पा असतो तो. <br />पण बदलत जाणाऱ्या समाजाला कोण थोपवणार?भक्ती किती उरली आहे ?श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-766390587397260272011-05-27T18:42:43.475+05:302011-05-27T18:42:43.475+05:30तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास...तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत.... वाह निवी! अचूक मारलासAbhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-67286753180784532292011-05-27T15:17:17.767+05:302011-05-27T15:17:17.767+05:30तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास...तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत. <br />sooo true... :)<br />धन्यवाद निवी.....इंद्रधनूhttp://purvatarang.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-84288243590108739492011-05-27T15:12:55.536+05:302011-05-27T15:12:55.536+05:30मला नास्तिक आणि आस्तिक हा प्रकार कळत नाही. माझ्या ...मला नास्तिक आणि आस्तिक हा प्रकार कळत नाही. माझ्या मते देवावरील श्रद्धा म्हणजे मनासारख घडाव अशी इच्छाशक्ति नव्हे तर मनासारख न घडल्याच दू:ख सहन करण्याची शक्ति होय. आमच्या उरण मध्ये असे एक ठिकाण आहे जीवन मुक्त स्वामीचा आश्रम त्याला "मठी" म्हणतो तीअकडे जाऊन खूप शांत वाटत. तसा पण हल्ली गिफ्ट पेक्षा त्याच्या wrapper लाच जास्त महत्वाच असत.Nivedita Rajhttps://www.blogger.com/profile/06001279279709550803noreply@blogger.com